Skip to content- रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना : 2 सप्टेंबर 2023.
- मुख्यालय : नवी दिल्ली.
- देशातील निवडणुका दोन टप्प्यांमध्ये होतील. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका होतील.
- दुसऱ्या टप्प्यामध्ये, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर १०० दिवसांमध्ये देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील.
- समिती कडून 7 देशांचा अभ्यास.
- 2029 मध्ये एक देश एक निवडणूक लागू होऊ शकते.
- एकत्रित निवडणूक घ्यायची असेल तर घटनादुरुस्ती करावी लागणार आहे.
- भारतात 1951 ते 1967 या काळात केंद्र आणि राज्यांसाठी एकाचवेळी निवडणुका झाल्या.
- तथापि, काही राज्यांच्या विधानसभा अकाली विसर्जित झाल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसाठी स्वतंत्र निवडणुका घेणे आवश्यक झाले.
- देशात सलग 4 वेळा एक देश-एक निवडणूक झाल्या होत्या,
- 1952,
- 1957,
- 1962,
- 1967.
- जगातील असे काही देश आहेत, जे सध्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ चा अवलंबत करीत आहेत, ते पुढीलप्रमाणे,
- जर्मनी,
- हंगेरी,
- दक्षिण आफ्रिका,
- इंडोनेशिया,
- स्पेन,
- स्लोव्हेनिया,
- अल्बेनिया,
- पोलंड,
- बेल्जियम,
- स्वीडन.