महत्वाचे मुद्दे(आरोग्यशास्त्र) :

  • पाणी : पेशींमधील चयापचय, शरीराचे तापमान नियंत्रीत करणे.
  • आईचा दुधात जीवनसत्त्व जास्त असते.
  • के जीवनसत्त्व मानवी शरीर तयार करू शकते.
  • मधुमेही रुग्णासाठी गोड पदार्थ सॅकरीन.
  • ॲक्टिन प्रथिन – स्नायूंची हालचाल.
  • मायोग्लोबिन – स्नायूमधील प्रमुख.
  • लॅक्टोबॅसिलस भाज्यांपासून लोणचे तयार करण्याच्या किण्वन प्रक्रियेत वापरतात.
  • इथेनॉल– ऊसाच्या मळीमध्ये सॅकरोमायसीन हे किण्व मिळवून तयार करतात.
  • थायरॉईड जागृती दिन: २५ मे.
  • हिमोग्लोबीनचे प्रमाण जास्त झाल्यास पॉलीसिथोमिया हा रोग होतो.
  • स्पायरोमीटरश्वसनाचा दर मोजणे.
  • मेंदूज्वर जिवाणू व विषाणू दोन्ही मुले होतो.
  • राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविणारे पाहिले राज्य महाराष्ट्र.
  • सर्वाधिक विषारी उतसर्जित पदार्थ अमोनिया.
  • युरोक्रोममुळे लघवीस पिवळा रंग येतो.
  • २९ ऑक्ट. जागतिक मेंदुघात दिवस.
  • नियमित रक्तदानामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी होते.
  • किडनी, त्वचा, लिव्हर जिवंत असताना दन करता येते.
  • आयुष मंत्रालयाची स्थापना – ९ नोव्हेंबर २०१४.
  • पोलिओचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो.
  • ऑक्सीटोसीन नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक.
  • रतांधळेपणा सामान्यतः पुरूषांमधेच आढळतो.
  • मलेरियामुक्त झालेला प्रथम देश – मॉरिशस.
  • अधिक पॉलिश केलेला तांदूळ- व्हिटमिन ब नाहीसे होते.
  • DISHA हे तपासणी व समुपदेशन केंद्र एड्सशी संबंधित आहे.
  • ELISA चाचणी एड्सच्या निदानासाठी वापरतात.
  • सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम १९७७ पासून सुरू.
  • मतीमंदता येण्याचे कारण २१ व्या गुणसुत्राच्या जोडीतील बदल.
  • BCG (बॅसिलस कालमेट ग्वेरीन).
  • लक्ष योजना ( केंद्र सरकार)- माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू.
  • मेरा इंडिया अभियान – २०३० पर्यंत भारतातून मलेरियाचे उच्चाटन करणे.
  • १७ सप्टेंबर – जागतिक रुग्ण सुरक्षा दिन.
  • रक्ताच्या कर्करोगात पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते.
  • कुटुंबनियोजन कार्यक्रम १ ल्या पंचवार्षिक योजनेत सुरू.
  • २६ फेब्रुवरी – महिला आरोग्य दिन.
  • १२मे – परिचारीका दिन.
  • २ ऑक्टोबर २०१६ – राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जीवनदायी योजना असे करण्यात आले.
  • काचबिंदू मध्ये नेत्रपटलास अपारदर्शकता येते.
  • रक्तदानावेळी ३५० मिलि रक्त घेतले जाते.
  • डाऊनी सिंड्रोम रोगात मानवी शरीरात ४६ ऐवजी ४७ गुणसूत्रे आढळतात.
  • पेनिसिलीन कवका पासून तयार करतात.
  • टिंक्चर आयोडीन – जखम साफ करणे.
  • अल्झायमर व डिमेन्शिया – स्मृतिभंश करणारे रोग आहेत.
  • नायट्रोजन ऑक्साईड – फुफुसाचे रोग होतात.
  • HIV च्या उपचारासाठी रिटोनावीर हे औषध वापरतात.
  • राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था कोंढवा ( पुणे ).
  • त्रिफळा चूर्ण – हिरडा, आवळा आणि बेहडा.
  • पेसमेकर हे उपकरण हृदयाच्या उजव्या कर्निकेत बसविले जाते.
  • शरीरातील सर्वात कठीण भाग – दतावरील इनॅमल.
  • ७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिवस.
  • लासीकरणाद्वारे पोलिओचा फक्त प्रतिबंध करता येतो.
  • राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे ( १९५२ ).
  • टायफाईड मध्ये १०४° F पर्यंत ताप येतो.
  • ॲनाफिलस व एडिस इजिप्ती हे डास स्वच्छ पाण्यात असतात त क्युलेक्स डास प्रदूषित पाणी किंवा गटारात असतात.
  • रेबीज हा रोग कुत्रा, ससा, माकड, मांजर चावल्यावर होतो.
  • पंतप्रधान जनऔषधी योजना 1 जुलै 2015 पासून केंद्रसरकारने सुरु केली.
  • जेव्हा एखादया व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो तेव्हा सर्वात जास् सक्रिय पांढऱ्या रक्तपेशी असतात.
  • काळपूळी हा सांसर्गिक रोग असून जीवाणूमूळे होतो.
  • थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे. आईवडिलांच्या गुणसुत्रात काही कमतरता असल्यास पुढील पिढीला हा आजार होतो.
  • ड जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे निद्रानाश होतो.

Leave a Comment